आणि त्याला हत्तीचा आक्रोश ऐकला.
चंगेझ खान अनेक विवाह, बलात्कार केले,आपला साम्राज्य करणे म्हणजे मंगोल वंश वाढवणे आणि इतर वंश नाश करणे हे ध्येय चंगेज च होते.
चंगेज खानाच्या DNA शी मिळता जुळता आज १ कोटी ६० लाख लोक जगात आहे.
खालील लिंक पहा
smithsonianmag.com.
चंगेझ खान अनेक विवाह, बलात्कार केले,आपला साम्राज्य करणे म्हणजे मंगोल वंश वाढवणे आणि इतर वंश नाश करणे हे ध्येय चंगेज च होते.
चंगेज खानाच्या DNA शी मिळता जुळता आज १ कोटी ६० लाख लोक जगात आहे.
खालील लिंक पहा
smithsonianmag.com.
चीनच्या पॅसिफिक समुद्रापासून कॅस्पीयान समुद्र पर्यन्त हा धिंगाणा घातलेला होता.इतक्या मनुष्य हानी मुळे जगातील 700 million कार्बन कमी झाला
त्यामुळे पृथ्वी मधील कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन प्रमाण लक्षणीय बदल झाला.(Carbon dating)
acorecycling.com.
त्यामुळे पृथ्वी मधील कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन प्रमाण लक्षणीय बदल झाला.(Carbon dating)
acorecycling.com.
चीन मध्य आशिया पूर्व युरोप अफगाणिस्तान पर्यंत त्याने धडक मारली होती.त्याच्या मृत्यु नंतर पण हे साम्राज्य वाढत गेले.त्यांच्या वंशजांनी कोरिया, सीरिया, पोलंड पर्यंत साम्राज्य पसरवले.चंगेज खान हा मुस्लिम धर्मीय नव्हता, किंबहुना जगातील सगळ्यात मोठे मुस्लिम साम्राज्य हे चेंगीज खान ने
चेंगीज खान ने अत्यंत क्रूर पणे नष्ट केले होते.इराणमध्ये मुसलमानांनी खूप विरोध केला.त्यांचा पराभव करून तो पुढे निघून गेला. तो आता परत मागे येणार नाही, असे समजून मुसलमानांनी बंड केले. बंडाचा बंदोबस्त करताना त्याचा जावई मारला गेला. तेव्हा तो अतिशय संतापला. आपल्या गरोदर मुलीला सैन्य
देऊन पाठवले.पाहिजे तसा सूड घ्यायची मुभा दिली.तिने येऊन तेहरानमध्ये दहा हजार मुसलमानांची बायका मुलांसह कत्तल केली.
एका मुलाला त्याने चीन दुसऱ्याला रशियाचे राज्य दिले. तिसर्याला अरबस्तानात राज्य दिले.हयातभर तो तंबूतच रहात होता.राजवाडा काही बांधला नाही. चेंगीज खान मुसलमान नव्हता.चेंगीज म्हणजे मोठा योद्धा व खान म्हणजे शासक. हे मंगोलियन नाव आहे. कोणत्याही धर्मावर त्याने जबरदस्ती केली नाही
1220 मध्ये निशापूर काबीज करताना 17,47,000 लोक मारले गेले, तर 1222 मध्ये हिरात काबीज करताना 16,00,000 लोक मारले गेले आणि 1258 मध्ये, बगदाद काबीज करताना 8,00,000 लोक मारले गेले. लहान शहरांमध्ये तुलनेने कमी हत्याकांड घडले. नासामध्ये 70,000, बैहाक जिल्ह्यात 70,000 आणि कुहिस्तान
कुहिस्तान प्रांतातील तून शहरात 12,000 लोकांचा मृत्यू झाला.
इल्खान्सचे पर्शियन इतिहासकार, झुवैनी यांनी नोंदवले आहे की मर्व्हमध्ये 1,300,000 लोकांची कत्तल करण्यात आली होती. तेरा दिवसांपर्यंत दररोज 1,000,000 मृतदेहांची गणना केली.
इल्खान्सचे पर्शियन इतिहासकार, झुवैनी यांनी नोंदवले आहे की मर्व्हमध्ये 1,300,000 लोकांची कत्तल करण्यात आली होती. तेरा दिवसांपर्यंत दररोज 1,000,000 मृतदेहांची गणना केली.
पण असे असून चेंगिज खान ने भारत वर आक्रमण केले नाही असे नाही. त्याचा शत्रू जलालुद्दिन सिंध मधील युद्धातून पळून गेलाणी भारतात आला. चेंगिज आला नसला तरी त्याचे २ सरदारांनी मुलगा ओगेदाई खान २००००सैन्य लाहोर पर्यन्त आलेले.नंतर पुढील काही दशके मंगोल आणि भारतातली खिलजी गुलाम तुघलक
ह्यांनी मंगोल आक्रमण थोपवून ठेवले.पण नंतर २००वर्षांनी तैमूर लांग घुसला आणि भारतात बरबादी केली.
संदर्भ
Genghis Khan - Life, Death and Resurrection : Author John Man : Pa
Genghis Khan - Life, Death and Resurrection : Author John Man : Pa
جاري تحميل الاقتراحات...