उपोषण कर्ताच्या बळी, मराठा समाजाची बदनामी आणि महाराष्ट्र पेटवण्याचा डाव....
यामागचे सूत्रधार कोण कोण आहेत हे सर्व पोलिसांच्या हाती येत आहे. यामध्ये काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. जी माहिती बाहेर येत आहे ती पुढीलप्रमाणे आहे...
#मराठाआरक्षण
यामागचे सूत्रधार कोण कोण आहेत हे सर्व पोलिसांच्या हाती येत आहे. यामध्ये काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. जी माहिती बाहेर येत आहे ती पुढीलप्रमाणे आहे...
#मराठाआरक्षण
उपोषणकर्ता अत्यंत गरीब, समाजाप्रती एकनिष्ठ प्रामाणिक आहे. उपोषणकर्ता आजही साध्या पत्राच्या घरात राहतो. करून खाण्यासाठी शेती फक्त 1 एकर आहे. ही बाजू पत्रकारांनी न दाखवता शरद पवार कसे मराठा समाजसाठी धावून आले वगैरे वगैरे बातम्या चालवू लागले..
उपोषण अनेक दिवसांपासून चालू होतं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उपोषण कर्त्याशी फोनवर बोलले आत्ताचे आरक्षण स्टेस्ट्स काय आहे? या संदर्भात सर्व सविस्तर माहिती दिली, उपोषण सोडणार इथपर्यंत सर्व झालं. पण, उपोषण काही सुटलं नाही उपोषण सुरूच होते..
उपोषण कर्त्यांच्या पूर्व वैद्यकीय रेपोर्टनुसार त्यांची एकच किडनी कार्यरत आहे* अशी देखील माहिती मिळाली आहे. प्रशासन आणि पोलीस प्रशासन उपोषण सोडून दवाखान्यात ऍडमिट व्हावं विनंती वारंवार करत होत. कोणत्याही प्रकारचा उपोषणकर्त्याचा जीवाला धोका होऊ नये यासाठी काळजी घेतली जात होती.
उपोषण कर्त्यांची वैद्यकीय अडचण तिथल्या स्थानिक शरद पवार गटातील पुढाऱ्यांना सगळी माहिती होती. राजेश टोपे त्या गावापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर राहतात. पण,टोपे तिथे फिरकले सुद्धा नाहीत. जास्त काळ उपोषण सुरू ठेवलं तर त्यांचा जीवाला धोका होऊ शकतो हे राजेश टोपे यांना माहिती होत.
राजेश टोपे यांचे चुलत बंधू सतीश टोपे यांच उपोषण स्थळी गावात येणे जाणे मागील 10 दिवसांत वाढलेल होत. राजेश टोपे यांच्या पत्नी उपोषण स्थळी एकदा भेट देऊन गेल्या.
उपोषण कर्त्याला असलेल्या आजाराची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला पूर्ण माहिती होती, म्हणून उपोषण त्यांनी सोडू नये यासाठी जोरदार प्रयत्न चालू होते.
एक गरीब समाजाचा कार्यकर्ता, समाजासाठी उपोषण करतोय त्याला संपवून त्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल यासाठी शरद पवारांनी मराठी मीडिया पासून सर्व त्यांच्या गुंड कार्यकर्ते आधीपासून तयारी करत होते.
प्रशासन, उपोषणकर्त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेले असता उपोषण स्थळाच्या बाहेरून उपोषण स्थळाच्या बाहेर घुसलेल्या समाज कंटकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात झाली.
समाजकंटकांच्या दगडफेकीत उपोषण स्थळी असलेले स्थानिक नागरिक, पोलीस कर्मचारी गंभीरपणे जखमी झाले. ज्या माय माऊलीचा फोटो वायरल झाला त्या माय माऊलीच्या डोळ्याच्या वर आणि डोक्यात दगड लागलेला दिसतय ते पोलिसांनी मारलेला नसून आंदोलन स्थळी घुसलेल्या समाजकंटकांनी मारलेला आहे.
स्वार्थासाठी शरद पवारांच मीडिया 'मॅनेज'मेंट
इकडे मुंबईत घमंडीया आघाडीच्या बैठकीत शरद पवार बिझी असवल्याचा दाखवत होते. पण, हा फक्त दिखावा होता.
इकडे मुंबईत घमंडीया आघाडीच्या बैठकीत शरद पवार बिझी असवल्याचा दाखवत होते. पण, हा फक्त दिखावा होता.
घटना घडली दुपारी पण, घमंडिया आघाडीच्या बैठकीवर फोकस राहावं म्हणून, शरद पवारांनी मराठी मीडियाला हाताशी धरून ती घटना प्राईम टाईमला घमंडिया नेत्यांनी मुंबई सोडल्यावर दाखवण्याच्या सूचना दिल्या. एवढं प्रीप्लान करून ही घटना घडवून आणली गेली.
उपोषण कर्त्याचा बळी देयाच कट कारस्थान
- उपोषण कर्त्यांची तब्बेत ढासळत चालली होती, हे पवारांना माहिती होत, उपोषण कर्ता प्रशासनाची विनंती ऐकू नये यासाठी पोलीस प्रशासन यांच्यातील चर्चा बिघडवण्यासाठी समाज कंटकांना पाचारण करण्यात आला.
- उपोषण कर्त्यांची तब्बेत ढासळत चालली होती, हे पवारांना माहिती होत, उपोषण कर्ता प्रशासनाची विनंती ऐकू नये यासाठी पोलीस प्रशासन यांच्यातील चर्चा बिघडवण्यासाठी समाज कंटकांना पाचारण करण्यात आला.
उपोषण कर्त्याचा जीवच काही बरे वाईट झालं तर महाराष्ट्र पेटवण्याचा प्लॅन होता.
शरद पवारांनी रचला मराठा समाजाचा बदनामीचा कट
उपोषण कर्त्याची एकच किडनी कार्य करते त्यांना माहिती असताना उपोषण सोडून देऊ नये यासाठी पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट रचला गेलं.
शरद पवारांनी रचला मराठा समाजाचा बदनामीचा कट
उपोषण कर्त्याची एकच किडनी कार्य करते त्यांना माहिती असताना उपोषण सोडून देऊ नये यासाठी पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट रचला गेलं.
आंदोलनस्थळी समाजकंटक घुसवून जालन्यात झालेली ही दगडफेक ही मराठा समाजाने केली, हे मराठा समाजाचा बदनामीचा कट शरद पवारांनी रचला.
कोणत्याही नेतृत्वाशीवाय मराठा मोर्चा लाखोंच्या संख्येने निघतोच कसा...?
हा राग शरद पवारांच्या मनात धुमसत होता, त्यासाठी मराठा समाजाच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयन्त झाला. स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षणाच्या व्यासपीठावर...
हा राग शरद पवारांच्या मनात धुमसत होता, त्यासाठी मराठा समाजाच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयन्त झाला. स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षणाच्या व्यासपीठावर...
53 वर्षाच्या राजकारणात शरद मराठा आरक्षण संदर्भात पहिल्यांदा मंचावर जाऊन आरक्षणावर भाष्य केलं. *53 वर्षे शरद पवारांनी आरक्षणाचा विरोध करत, अनेक अडथळे निर्माण केले.
2014 पर्यंत मागासवर्गीय आयोगानी मराठा आरक्षण विरोधात अहवाल दिला..
2014 पर्यंत मागासवर्गीय आयोगानी मराठा आरक्षण विरोधात अहवाल दिला..
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आयोग तयार झाले सर्व आयोगाना गेली 30 वर्षात मराठा आरक्षण संदर्भात अहवाल हे शरद पवारांच्या सांगण्यावरून दिला.
2018 चा गायकवाड आयोग एकमात्र असा आहे की, मराठा आरक्षण देण्यात यावे असा अहवाल दिला.
2018 चा गायकवाड आयोग एकमात्र असा आहे की, मराठा आरक्षण देण्यात यावे असा अहवाल दिला.
मीडियाला हाताशी धरून फक्त एक बाजू आणि स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न..
माध्यमांना स्वतःच्या मनाप्रमाणे वृत्तांकन करण्याची सूचना आधीच दिली होती, शरद पवार जाणार तर तिथे त्यांना हिरो दाखवण्याची सूचना देखील माध्यमांना देण्यात आली होती..
माध्यमांना स्वतःच्या मनाप्रमाणे वृत्तांकन करण्याची सूचना आधीच दिली होती, शरद पवार जाणार तर तिथे त्यांना हिरो दाखवण्याची सूचना देखील माध्यमांना देण्यात आली होती..
रोहित पवार रात्री अडीच वाजता जाऊन याची सर्व प्लॅनिंग केली होती. माध्यमांनी शरद पवारांना तिथे झालेला विरोध दाखवला नाही.
मराठा आरक्षण हे राजकारण करण्याचा विषय नाही. हा कायदेशीर प्रक्रिया आहे. पण, शरद पवारांनी जे करायला नको होतं काल केलं. कधीही मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर न जाणारे पवार अचानक आंतरवली 100 ल अवतरले.
शरद पवार विरोधात मराठा समाज आक्रमक
शरद पवारांचे तिथले राजकारण मराठा समाजाला पटलेलं नाही. कारण ज्या पवारांनी अख्खी हयात राजकारणात घातली, काल स्वतःच अस्तित्व संपत आहे म्हणून, त्याठिकाणी आले. त्यावर तेथील जनतेचा रोष आणि संयमाचा बांध फुटला.
शरद पवारांचे तिथले राजकारण मराठा समाजाला पटलेलं नाही. कारण ज्या पवारांनी अख्खी हयात राजकारणात घातली, काल स्वतःच अस्तित्व संपत आहे म्हणून, त्याठिकाणी आले. त्यावर तेथील जनतेचा रोष आणि संयमाचा बांध फुटला.
जे आज पर्यंत शरद पवारांच्या मागे बोलायचे, ते आता त्यांच्या समोर घोषणाबाजी झाली. 'तीर्री दुर्री एक्का शरद पवार छक्का', शरद पवार बाराचा, डंगऱ्या आणि थेरड्या इथपर्यंत लोकांचा आक्रोश निघत होता.
शरद पवारांच्या राजकारणाचा अंत असा होणार असं त्यांना देखील वाटलं नव्हतं. पण, नियती कुणाला सोडत नाही जे शरद पवारांनी आयुष्यभर केलं, तेच त्यांच्या वाटेला आलं.
मराठा समाजसाठी 53 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी काय केलं...?
हा जेंव्हा प्रश्न समाज विचारतो तेंव्हा उत्तर हे 'काहीच केलं नाही' हेच येत.
हा जेंव्हा प्रश्न समाज विचारतो तेंव्हा उत्तर हे 'काहीच केलं नाही' हेच येत.
جاري تحميل الاقتراحات...