- आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
- पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली (२/२)
- पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली (२/२)
- नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी आपलं जीवन संपवतात.
- उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात. (३/३)
- उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात. (३/३)
या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण?
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात. (४/४)
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात. (४/४)
माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय..? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे..(५/५)
भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्या नंतर ABP माझा चँनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते (६/६)
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते (६/६)
आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता.
डॉ. शितल आमटे
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet (७/७)
डॉ. शितल आमटे
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet (७/७)
दिले नाही तर काय होईल ? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir...मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक धरणच आहे.
या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?
मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत..
(८/८)
या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?
मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत..
(८/८)
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी मन स्थिर ठेवा ध्यान साधनेचा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले (९/९)
डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध... वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा.. पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा. हे केव्हाही सोप्प नाही का.?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या
मन मोकळं करा
फक्त आपल्यासाठी (१०/१०)
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या
मन मोकळं करा
फक्त आपल्यासाठी (१०/१०)
#भविष्यासाठी #प्रेरणादायी #मित्र #आयुष्य #cp #आवडलेल #उपयोगी #अमुल्य_जीवन 🥰
جاري تحميل الاقتراحات...