#Thread: शनिवारी काही कामानिमित्त रत्नागिरीला जाण्याचा योग आला. पुण्याहून प्रस्थान करण्याच्या आधीच ठरवले होते की काहीही झाले तरी दोन ठिकाणी जाऊन डोकं ठेवून यायचं.
रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.
१/१२
रत्नागिरी - या शहराचे २० व्या व २१ व्या शतकातील भारताच्या राजकाराणावर तसेच समाजकारणावर अनेक उपकार आहेत.
१/१२
“माझ्यावर कितीही सकटं आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहीन” - लोकमान्य चित्रपटातील हे वाक्य ऐकताना अंगावर शहारे येतात.
लोकमान्य खरंच असं म्हणाले होते की नाही हे मला माहीत नाही. पण लोकमान्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे बघितले की कळून येते - …
५/१२
लोकमान्य खरंच असं म्हणाले होते की नाही हे मला माहीत नाही. पण लोकमान्यांच्या संपूर्ण आयुष्याकडे बघितले की कळून येते - …
५/१२
…या माणसाने कधी हार मानलीच नाही. प्रत्येक संकटातून मार्ग काढून आपली वाटचाल अविरतपणे चालूच ठेवली.
लोकमान्यांच्या पश्चात त्यांची गादी जर कोणी चालवली असेल तर ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी.
६/१२
लोकमान्यांच्या पश्चात त्यांची गादी जर कोणी चालवली असेल तर ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी.
६/१२
काही लोकांच्या मते या दोन युगपुरुषांमध्ये गुरु-शिष्याचे नाते होते. आता गुरु-शिष्य म्हणजे सावरकरांनी टिळकांकडून दीक्षा वगैरे घेतली होती असा त्याचा अर्थ होत नाही.
अंदमान पर्वानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्तील लगेचचेच पर्व म्हणजे रत्नागिरी पर्व.
७/१२
अंदमान पर्वानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्तील लगेचचेच पर्व म्हणजे रत्नागिरी पर्व.
७/१२
अंदमान मधील शिक्षा भोगून झाल्यानंतर इंग्रजांनी सावरकरांना १९२१ साली रत्नागिरी च्या तुरुंगात हलवले.
पुढची २ वर्षे सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात काढली. १९२३ साली त्यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. १९२४ सालच्या जानेवारी महिन्यात इंग्रजांनी…
८/१२
पुढची २ वर्षे सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात काढली. १९२३ साली त्यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. १९२४ सालच्या जानेवारी महिन्यात इंग्रजांनी…
८/१२
…सावरकरांची सशर्त सुटका केली. इंग्रजांनी सावरकरांपुढे २ अटी ठेवल्या होत्या:
१. पुढील ५ वर्ष रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दींमध्येच रहिवास करायचा.
२. कुठल्याही राजकीय कार्यामध्ये भाग घ्यायचा नाही.
९/१२
१. पुढील ५ वर्ष रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दींमध्येच रहिवास करायचा.
२. कुठल्याही राजकीय कार्यामध्ये भाग घ्यायचा नाही.
९/१२
جاري تحميل الاقتراحات...