पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांत या प्रदेशाला 50 हून अधिक वेळा भेट दिली असून 74 मंत्र्यांनीही 400 हून अधिक वेळा या भागाला भेट दिली व स्थानिक विषयांवर संवेदनशीलता दाखवत येथील समस्यांवर तोडगा काढत विकास कामांना गती दिली..(२)
मोदी सरकारने पुढाकार घेऊन 2019 मध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा, 2020 मध्ये ब्रू समुदाय व बोडो गटाशी आणि 2021 मध्ये कार्बी समुदायातील बंडखोर संघटनांसोबत शांतता करार करण्यात आले. आसाम-मेघालय आणि आसाम-अरुणाचल प्रदेश सीमा विवाद जवळपास मिटला आहे..(३)
2014 पासून, या प्रदेशासाठी 4 लाख कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली. हा भाग पूर्वी अशांतता, बॉम्बस्फोट, बंद इत्यादींसाठी ओळखला जात असे, परंतु गेल्या 8 वर्षांत येथे शांतता प्रस्थापित झाली आहे. NE मधील सातही राज्यांत आज भाजप किंवा NDAची सरकारे अशीच नाही बनलेत! वेल-डन मोदी सरकार.
جاري تحميل الاقتراحات...