सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल फोन्स उत्पादकांना आता हार्डवेअर (चिप्स) मध्ये बदल करावे लागणार आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढणार असल्याने या कंपन्या आढेवेढे घेत होते, पण मोदी सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे बघून आता कामाला लागल्या आहेत. म्हणतात ना, नाईलाजावर काय ईलाज?👇
तिकडे क्वालकॉम आणि माईंडटेक या चिप्स बनवणाऱ्या कंपन्यांनी नॅविक साठी लागणाऱ्या चिप्स बनवण्याची तयारी सुरू केली आहे!
ते सगळं ठीक आहे, पण सध्या जीपीएस मस्त चालू आहे, त्यावर युजर्सचा हात बसला आहे आणि फुकटही आहे - मग नॅविक चा घाट मोदी का घालत आहेत?👇
ते सगळं ठीक आहे, पण सध्या जीपीएस मस्त चालू आहे, त्यावर युजर्सचा हात बसला आहे आणि फुकटही आहे - मग नॅविक चा घाट मोदी का घालत आहेत?👇
बॉर्डरवरच नाही, तर भविष्यात देशांतर्गतही अशी वेळ येऊ शकते जेंव्हा पिन-पॉईंट ऍक्युरसी असलेली लोकेशन्स पॅरामिलिटरी फोर्सेसना, पोलिसांना, ATS ला लागू शकतात. 2.5 फ्रंट वर लढाई लढताना अमेरिकेच्या भरवश्यावर भारत राहू शकत नाही हे नरेंद्र मोदींना बरोबर माहीत आहे..👇
बरं, फक्त भारतच स्वतःची स्वदेशी नेव्हीगेशन सिस्टीम बनवत आहे असं नाहीये, याआधी 'अंकल सॅमच्या नानाची टांग' म्हणत युरोपने Galileo, रशियाने GLONASS, जपानने QZSS व चीनने Beidou अशा आपल्या नेव्हीगेशन सिस्टीम निर्माण करून आपले 'इंटरेस्ट' जपलेले आहेतच..👇
कारगील यद्धानंतर भारताने युरोपच्या Galileo सोबत टाय-अप करून पाहिलं, पण तेही कमी हरामखोर नव्हते. शेवटी, आपली स्वतःची सिस्टीम उभी करायचं DRDO व ISRO ने ठरवलं आणि आपली स्वदेशी नेव्हीगेशन सिस्टिम बनवणारा भारत हा जगातील सहावा देश ठरला. भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे!
पण..👇
पण..👇
جاري تحميل الاقتراحات...